जळगाव : केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने केबल व्यावसायीकांना दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी बुधवारी श्रद्धा केबल, इन जळगाव मिडीया व जी.के.एंटरटेन्मेंट या तीन केबल व्यावसायीकांना नोटीस बजावली आहे. या व्याव ...
जळगाव: गेल्या आठवड्यात विद्यार्थी अपहरण प्रकरणाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारीही आनंदीबाई देशमुख बालक विद्या मंदिर या विद्यालयातून पाचवीच्या वर्गातील अबुजर निसार खाटीक (वय १०, रा.शिवाजी नगर) या विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला.अन्य विद्यार्थ्यां ...
राजेश खराडे , बीड दुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता प्रशासनाने राबविलेल्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या तरी त्याची दाहकता कमी होणार आहे. प्रशासन आणि शेतकरी ...
जळगाव: पंचायत समितीच्या काही अधिकार्यांनी तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीत रविवारी रात्री मटन व दारुची मनसोक्तपणे पार्टी झोडपल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर या अधिकार्यांनी रात्री दहा वाजता घा ...
आव्हाणे ता.जळगाव : पंचायत समितीच्या काही अधिकारी व सदस्यांनी तालुक्यातील आव्हाणे ग्रामपंचायतीत रविवारी रात्री मटन व दारुची मनसोक्तपणे पार्टी झोडपल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात पार्टी रंगल्याची चर्चा गावभर झाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास ...
जळगाव: ट्रक चालकाला मारहाण करुन त्याच्या जवळील २२ हजार शंभर रुपये रोख व मोबाईल हिसकावून फरार झालेल्या राहुल मनोज गाडे (रा.कांचन नगर), दीपक प्रकाश भोसले, संदीप भास्कर ढोके व फिरोज शेख अन्सारी (तिन्ही रा.गेंदालाल मील) या चौघ संशयितांना शनी पेठ पोलिसांन ...
जळगाव : दुष्काळ, पाणीटंचाईमुळे शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असतानाही शासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नाही. शासनाच्या निष्क्रीयतेमुळेच सर्वत्र बिकट स्थिती ओढावली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी कॉँग्रेस शासनाच्या विरोधात ...
जळगाव : सर्व नागरिकांना समान मताधिकार आणि त्याद्वारे प्रस्थापित होणारे लोकशाहीचे राज्य हे भारताचे वैशिष्ट्य आहे. गेल्या ६५ वर्षात आपल्या देशात लोकशाही केवळ टिकली नाही तर ती सुदृढ झाली. याचे गमक हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय राज्य घट ...