लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवाजी नगरात तरुणाचे डोके फोडले - Marathi News | Shivaji's head broke the youth's head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजी नगरात तरुणाचे डोके फोडले

जळगाव: शिवाजी नगरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत विष्णू पुष्कर व्यास (वय २०) या तरुणाच्या डोक्यात काही तरी वस्तू मारल्याने रक्तस्त्राव झाला होता. तशाच अवस्थेत तो संध्यकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला आला. त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल कर ...

कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठावणार- सरकारचा इशारा जयंत सिन्हा यांची माहिती: तपास संस्था कामाला लागल्या - Marathi News | Jayant Sinha's information indicates that the investigating agencies are working | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जबुडव्यांना शिक्षा ठोठावणार- सरकारचा इशारा जयंत सिन्हा यांची माहिती: तपास संस्था कामाला लागल्या

नवी दिल्ली/ हैदराबाद/ लंडन : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी बुडवलेल्या अगडबंब कर्जामुळे राजकीय वादळ उभे ठाकले असतानाच बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत दुराग्रहाने कर्ज बुडवणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. ...

३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक - Marathi News | Weight of 39,000 children decreased: 1670 child dysfunctional position: 37 thousand children with low and severe weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :३९ हजार बालकांचे वजन घटले १६७० बालक धोकायदायक स्थितीत : कमी व अतितीव्र कमी वजनाचे ३७ हजारावर बालक

विलास बारी ...

आठ जणांना कुत्र्याचा चावा - Marathi News | Dog bite to eight people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आठ जणांना कुत्र्याचा चावा

जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), मह ...

विठ्ठल मंदिर संस्थानला मिळाला ६० वर्षांनंतर न्याय जुने जळगाव : महसूल मंत्र्यांच्या हस्ते दिला उतारा - Marathi News | 60 years after the Vitthal Mandir Sansthan got the justice, Old Jalgaon: Revenue by the Revenue Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विठ्ठल मंदिर संस्थानला मिळाला ६० वर्षांनंतर न्याय जुने जळगाव : महसूल मंत्र्यांच्या हस्ते दिला उतारा

जळगाव : जुने जळगावातील श्री विठ्ठल मंदिर संस्थानची पाच हेक्टर १५ गुंठे ही जागा संस्थानला परत देण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी संस्थानच्या पदाधिकार्‍यांना जमिनीचा उतारा प्रदान करण्यात आला. ...

सुरक्षित गर्भपाताचा कायद्याने अधिकार - Marathi News | The right to secure miscarriage by law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षित गर्भपाताचा कायद्याने अधिकार

लातूर : मागील काही वर्षांपासून लिंगनिदान विरोधी मोहीम राबविली जात आहे. सरकारी पातळीवरून लिंगनिदान विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ...

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा! - Marathi News | Fight against the government to get the land! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...

चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले - Marathi News | Extra land acquisition is avoided for four-laning towels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्‘ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्‍यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्‍यांच्या ...

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा! - Marathi News | Fight against the government to get the land! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...