सभेसंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, सभेला चार सदस्य उपस्थित होते. यामुळे सभा झाली. अजेंड्यावर कुठले विषय होते, असे विचारले असता फारसे महत्त्वाचे विषय नव्हते. नेहमीचेच विषय होते, असे सांगून त्या ...
जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते. ...
जळगाव: एका खाजगी कंपनीतर्फे शहरात फोर-जी नेटवर्कसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी रस्ते खोदून केबल टाकली जात आहे. त्यासाठी घेतलेल्या परवानगीची मुदत संपल्यावरही मुदतवाढ न घेता खोदकाम करीत असल्याने मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी ट्र ...
जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडपी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...
नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकार्यांच्या सहकार्याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सोमवारची मासिक सभा कोरम नसताना घेण्यात आली. विशेष म्हणजेच दोन सदस्य अनुपस्थित असताना त्यांच्या सा घेतल्याचे सांगून विषयांना मंजुरी घेण्यात आल्याची माहिती आहे. पण या वृत्ताचे जि.प.प्रशासनाने खंडन केले आहे. दु ...
जळगाव : मस्करीतून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात लाकडी शिंगाडे मारून त्याला जीवे ठार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने चांदसर (ता.धरणगाव) येथील भुंग्या मोतीलाल भिल या आरोपीस सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...
जळगाव : प्रभाग क्र.२२ मधील स्वस्त धान्य दुकान चौघुले प्लॉट, प्रजापत नगर येथे स्थलांतरीत झाले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना स्वस्त दुकान बदलून देण्याची मागणी महिला व बालकल्याण सभापती खुशबू बनसोडे यांनी तहसीलदार गोव ...
जळगाव: आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामांमध्ये अडथळा येत असलेल्या मनपाच्या मदतीसाठी आता केसीई संस्थाही सरसावली असून मुजे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकाचे तसेच अग्रवाल हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गावरील चौकाचे सुशोभिकरण करण्याचा प्र ...
मंजुळे म्हणाले, अलीकडे समाज सुधारणा, सामाजिक भाव, वास्तव हे कवितांमध्ये दिसत नाही. जे लिखाण, कविता समाजाच्या उपयोगात येतील, सामाज मनाचा जेथे ठाव घेतलेले असेल त्या खर्या कविता... बहिणाबाई चौधरी, बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, प्रकाश आमटे हे माझ्या दृष ...