शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विचारांसाठी जोखीम घेण्याची गरज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:14 AM

उत्तम कांबळे : कॉ.अण्णाभाऊ साठे दहावे साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विचार करण्यासाठी जोखीम उचलण्याची गरज आहे. कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, एम. कलबुर्गी यांनी ती घेतली होती, असे सांगून विचार करणारा एकदाच मारला जातो. परंतु न विचार करणारा हा मेल्यासारखाच असतो, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व संमेलनाच्या राज्य संयोजन समिती सदस्य उत्तम कांबळे यांनी रविवारी येथे केले.  या साहित्य संमेलनासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी लागते, अण्णाभाऊ निमित्त असतात असे सांगून नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे तयार झालेल्या नव्या राजकारणाची पार्श्वभूमी यावेळी लाभल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही, राजकारण, समाजकारणाने यू टर्न घेतला आहे. नियुडणुकांचा निकाल पाहता त्यांचे ८० वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. धक्कादायक हा टर्न देण्याचे काम ज्यांनी केले त्या मतदारांना सुजाण करण्याबाबत आपणास अपयश आल्याचे निकालावरून स्पष्ट होते, असेही कांबळे यांनी नमूद केले. मात्र बदल हा नियम असून कोणतेही संकट कायमसाठी येत नाही. त्यामुळे ज्यांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला, होतो आहे त्यांना हा बदलाचा विश्वास द्यालया हवा, असेही ते म्हणाले. येथील हे अधिवेशन खºया अर्थाने  राज्य व राष्टÑीयस्तरीय झाले. राज्यातील बार्शी, मुंबई, औरंगाबाद अशा विविध भागातून लोक, कार्यकर्ते येथे आले.कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांसह संमेलनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कांबळे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात गोपाळ निंबाळकर, आबासाहेब थोरात, नवल पाटील, सुरेश बिºहाडे, प्रा.सुनिता पाटील, भाऊसाहेब वानखेडे, दीपक बैसाणे, जयश्री ठाकरे,उर्मिला वाघ, प्रतिमा मोरे, मोहन मगरे आदींचा समावेश होता. यावेळी रवींद्र वाकळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा मान्यवरांना भेटीदाखल देण्यात आल्या. आभार उषा वाघ यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे