शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

गुरूमुळे अनेक गोष्टी साध्य होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:18 AM

वेण्णा भारती : समर्थ वाग्देवता मंदिरास दिली सदिच्छा भेट

आॅनलाइन लोकमतधुळे : गुरु व शिष्य यांचे नाते अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे आहे. गुरूमुळे आपल्याला जीवनातील अनेक गोष्टी साध्य करता येतात तसेच कृतार्थ जीवन जगण्यासाठी गुरूचे महत्व आपल्या जीवनात असते, असे प्रतिपादन नाशिक येथील श्रीकपिलेश्वर सिद्ध पिठमचे १००८ महंत परमपूज्य वेण्णा भारती यांनी केले.पू.वेण्णा भारती यांचे गुरूपौर्णिमेनिमित्त शहरात प्रवचनाचे कार्यक्रम होणार असल्याने, त्या शहरात आल्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांनी मालेगाव रोड येथील समर्थ वाग्देवता मंदिरात भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.परमपूज्य वेण्णा भारती यांनी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे व पदाधिकारी उपस्थित होते.समर्थ रामदास स्वामी व त्यांच्या शिष्यांचे लिखित स्वरूपात असलेले साहित्य समर्थ वाग्देवता मंदिरात कै. नानासाहेब शंकर देव यांनी आणले व आजतागायत या साहित्याचे जतन संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. या अध्यात्मिक साहित्याचा अभ्यास येथे येणाऱ्या अभ्यासकांना येणाºया काळात निश्चितच होईल असा आशावाददेखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.या ठिकाणच्या दुर्मिळ साहित्याची पाहणी देखील त्यांनी केली. मंदिराच्यावतीने वेण्णा भारती महाराज यांचा सुंदर कांड देऊन कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे यांनी सन्मान केला.

टॅग्स :Dhuleधुळे