शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

भारताने अधिक सामर्थ्यशाली व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:40 PM

भैय्याजी जोशी । आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमाला

धुळे : भारत हा देश कधीच संपणार नाही़ सद्याची परिस्थिती पहाता भारताने अधिक प्रभावशाली होण्याची आवश्यकता आहे़ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी धुळ्यात व्याख्यानमालेत व्यक्त केले़धुळे एज्युकेशन सोसायटीचे आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमालेचे १६ वे पुष्प भैय्याजी जोशी यांनी गुंफले़ यावेळी अध्यक्षस्थानी रवि बेलपाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश घुगरी, संतोष अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़जोशी म्हणाले, भारत देशात स्वत:चा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे़ धर्म, शिक्षण, अर्थ, कला आणि राजनैतिक असे क्षेत्र फार महत्वाचे आहे़ यात आजच्या तरुण पिढीने जागृत व संघटीतपणे सहभाग घेण्साची आवश्यकता आहे़ सत्ता ही सर्वस्व नसून समाज सर्वोतोपरी आहे़ याचे चिंतन झाले पाहीजे़सुत्रसंचालन एस़ एस़ देवरे यांनी तर प्रास्ताविक संतोष अग्रवाल यांनी केले़ बहुसंख्य उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे