शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बलात्कार करणाया आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 9:18 PM

कठुआ घटना प्रकरण   : जिल्हा प्रशासनामार्फत राष्टपती रामनाथ कोविंद यांना पाठविले निवेदन

धुळे : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यातील आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय न्यायप्रणालीत फाशीची शिक्षा देतांना खून व तत्सम गुन्हयात दुर्मिळातून दुर्मिळ गुणधर्म तपासून फाशीची शिक्षा दोषींना दिली जाते. कठुआत आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला. ही घटना अतिशय निंदनीय असून, या खटल्यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.मृत पिडीतेच्या पालकांना निष्पक्ष न्यायालयीन चाचणीचा अधिकार असून, पठाणकोठ विशेष न्यायालयाच्या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात सरकारी अधिवक्ता नेमून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी असे प्रयत्न करावेत. तसेच भारतात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व हत्या करणाºया नरधामांविरूद्ध फाशीची शिक्षा देणारा कायदा अस्तित्वात आणावा. कठूआ प्रकरणातील आरोपींना इतकी कमी शिक्षा मिळत असतेल तर असे गुन्हे करणाºयांच्या मनातील कायद्याची भीती नष्ट होऊन असे गुन्हे देशात मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनभावनेचा आदर करून मागणी मान्य करावी अशीही मागणी करण्यात आली. निवेदनावर अ‍ॅड. जुबेर शेख, दाऊस मन्सुरी, कैसर अहमद, समीर काझी, आरीफ अन्सारी, सै.शाहरूख सै.सईद, अशफाक मन्सुरी, रईस काझी, खाटीक अश्पाक, आदींच्या स्वाक्षºया आहेत. 

 

टॅग्स :Dhuleधुळे