शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

जानेवारी महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा दादर मका फळपिके भाजीपाला पिकांचे प्रचंड मोठे नुकसान ...

जानेवारी महिन्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा दादर मका फळपिके भाजीपाला पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कापडणे गावातदेखील पाऊस झाला होता. त्यामुळे धनुर लोणकुटे कापडणे शिवारात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सदर पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी गौरव चौधरी, धुळे जिल्हा कृषी सभापती बापू खलाणे, विजय बेहरे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कापडणे येथील दीपक वसंत पाटील, मच्छींद्र वसंत पाटील यांच्यासह असंख्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकांची पाहणी केली. व पंचनामेदेखील केले. झालेल्या नुकसानाची शासन स्तरावरून भरपाई मिळावी, अशी मागणी कापडणे गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची होत आहे.

गेल्या महिन्यात धुळे तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे अशा नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आल्याची प्रतिक्रिया धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी दिलेली आहे.