शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

सोनभद्रच्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:16 IST

मूल निवासी संघातर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

धुळे : आदिवासींवर गोळीबार करून त्यांची जमीन हिसकविण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे घडला.  यात नऊ आदिवासींना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान हे हत्याकांड करणाºया आरोपींना अटक करून, त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मूलनिवासी संघातर्फे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली. जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यात म्हटले आहे  की, पूर्वापार आदिवासींची जमीन असतांना प्रशासनातील काहींनी आर्थिक फायद्यासाठी माजी अधिकारी प्रभात मिश्रा,व नातेवाईकांच्या नावावर जमीन करून आदिवासींना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आदिवासींवर गोळ्या झाडल्या. त्यात १० जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करून आरोपींना  अटक करावी,  त्यांना कठोर शासन करावे, मृताच्या कुटुंबियांना,  जखमींना  मदत करावी अशी मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांना निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष मोहन मोरे, गोपीचंद शिरसाठ, अ‍ॅड. राहूल वाघ, पी.बी. निकुंभे, नरेंद्र खैरनार, एन. सी.गायकवाड, किशोर अहिरे, रवींद्र पाटील, रोहन मोरे  उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे