शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पैशांअभावी उपचार थांबवू नयेत!, गरजूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:52 IST

धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुरू आहेत. गरीब रुग्णांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी खान्देश कॅन्सर सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.खान्देश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन आणि राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. शासनातर्फे राज्यात १ कोटी लोकांचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी स्कॅनिंग करण्यात आले. त्यात कॅन्सर पहिल्या टप्प्यात असलेले अनेक रुग्ण आढळून आले. १३ तरुणांना व्यसनाधिनतेमुळे कॅन्सर झाल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सूचनेनंतर तरी रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस