शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पैशांअभावी उपचार थांबवू नयेत!, गरजूंच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:52 IST

धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.

धुळे : कॅन्सरवरील उपचार खर्चिक झाल्याने गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाहीत, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. राज्य सरकारच्या विविध योजनांतून अनेक मोठ्या आजारांवर मोफत उपचार सुरू आहेत. गरीब रुग्णांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी खान्देश कॅन्सर सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.खान्देश कॅन्सर सेंटरचे भूमिपूजन आणि राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सर रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. शासनातर्फे राज्यात १ कोटी लोकांचे विविध आजारांचे निदान करण्यासाठी स्कॅनिंग करण्यात आले. त्यात कॅन्सर पहिल्या टप्प्यात असलेले अनेक रुग्ण आढळून आले. १३ तरुणांना व्यसनाधिनतेमुळे कॅन्सर झाल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सूचनेनंतर तरी रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस