शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस पिकाचे अवशेष नष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST

जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड होते. कापूस या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ...

जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड होते. कापूस या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कापूस फरदड निर्मूलन मोहिमेंतर्गत शेतातून कापूस पीक काढून टाकणे अपेक्षित नसून, पीक काढणीनंतर कापसाच्या पऱ्हाट्या व इतर अवशेष नष्ट करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेंतर्गत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. त्यात ज्या शेतातील कापूस पीक काढल्यानंतर तेथे इतर पिके घेण्यात आलेली आहेत, तेथील पऱ्हाट्या व कापूस पिकाचे इतर अवशेष नष्ट करावे. शेवटची वेचणी झाल्याबरोबर डिसेंबरनंतर ज्या शेतकऱ्यांनी कापूस पीक शेतामध्ये, तसेच उभे ठेवलेले आहे, अशा ठिकाणी प्राधान्याने फरदड निर्मूलनाची मोहीम राबवावी. शेवटच्या वेचणीनंतर कापसाच्या शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावी आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.