शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बळसाणेसह माळमाथामध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:32 IST

ढगाळ वातावरणाचा परिणाम : उत्पादन घटण्याची शक्यता

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे गावासह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे़ मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततच ढगाळ आणि शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे़ यंदाच्या वर्षी हाता तोंडाशी आलेली पीके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहे़पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारली आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा दिला तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान केले मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटविला यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे़ त्याचबरोबर गहू , हरभरा , भुईमूग , टरबूज , पपई व भाजीपाला अशा पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़ मात्र माळमाथा परिसरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे़ अशा ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे़ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पादनात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे़ सतत ढगाळ वातावरण आणि सध्या थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे असे परिसरातील शेतकºयांनी सांगितल़े़पावसाने बळसाणे, दुसाने, हाट्टी, ऐचाळे, इंदवे, सतमाने, कढरे, आगरपाडा अमोदा, छावडी, लोणखेडी आदी माळमाथा भागात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक?्यांची तारांबळ उडाली शेतात काढून ठेवलेले पिके बैलांसाठी लागणारा चारा, भुईमूग, टरबूज, पपई पाण्याच्या बचावापासून काही तरी झाकावे या उद्देशाने शेतकºयांची धावपळ उडाली़ या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे