शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

दहावीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क परत कधी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. ...

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. गतवर्षापेक्षा यावर्षी कोरोनाचा प्रभाव जास्त आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने पहिली ते ११वीपर्यंतच्या सर्वच परीक्षा रद्द केलेल्या आहेत. सीबीएसईपाठोपाठ परीक्षा मंडळानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ३६८ एवढी असून, यामध्ये एकूण २९ हजार ५८५ विद्यार्थी प्रविष्ठ होते. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने, सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ४१५ एवढे शुल्क भरले होते. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेले शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे.

दहावीचा अभ्यास केला होता. त्यासाठी परीक्षा शुल्कही भरले हाेते; मात्र आता परीक्षाच रद्द झाल्याने बोर्डाने लवकर परीक्षा फी परत करावी

नितीन जोशी,

विद्यार्थी

दहावीची परीक्षाच घेतली नाही, तर बोर्डाने प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क परत करावे, याचा त्यांना हातभार लागेल.

- सोनम ब्रम्हे

विद्यार्थिनी

दहावीच्या परीक्षेसाठी शुल्क भरलेले होते; पण यावर्षी परीक्षाच रद्द ‌झालेली आहे. परीक्षा नाही, तर शुल्क वापस करावे

- देविदास पाटील,

विद्यार्थी