शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

हिंदू धर्माच्या प्रसारासाठी परदेशात भागवत कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:27 IST

भागवताचार्य राजीवकृष्णजी महाराज

ठळक मुद्देसावरकरांच्या मायभूमीत शिकलोदेशसेवा करण्याची इच्छा होतीहिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन

चंद्रकांत सोनार ।धुळे : अखंड भारतातील मुळ हिंदू समाज पाकिस्तान येथील सिंध क्षेत्रात वास्तव्याला आहे़ त्यांची संख्या दोन टक्यापेक्षा अधिक आहे़ तेथील सनातन हिंदू धर्मांचे ३१० वर्षापुर्वीचे जुन्या धर्मपीठाचे ९ वे विराजमान संत यूधिष्ठिरलालजी यांच्या मार्गदर्शनाने सिंध क्षेत्रातील हिंदू धर्मिय नागरिकांना समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ६ जिल्ह्यांत १२ दिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भागवताचार्य राजीवकृष्णजी झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़प्रश्न : धर्म कार्यासोबतच सामाजिक कार्यात आपण कसे योगदान देतात?उत्तर: दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे स्व:ताच्या पायावर उभे राहता यावे, या उद्देश्याने उदयपुर येथील नारायण सेवा संस्थेतर्फे सात लाख व श्रीरामजानकी सेवा समितीच्या माध्यमाने पाच लाखांची मदत संस्थेला देण्यात आली आहे़ या मदतीच्या माध्यमातुन गरीब-गरजु तसेच दिव्यांग १०१ व्यक्तीव शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ तसेच स्वयंरोजगारासाठी उदयपुर येथे मोबाइल रिपेरिंग, शिवण काम शिकविण्यात येत आहे़प्रश्न : धर्मावरून समाजात होणारा तेढ दूर करण्यासाठी काय संदेश द्याल ?उत्तर: तरूण सोशल मिडीयाच्या आहारी गेला आहे़ आपली एक पोस्ट दुसऱ्यात भांडण लावू शकते़ याची तरूणांनी भान ठेवावी़ आधुनिकतेकडे वाटचाल नक्की करा, मात्र आपला धर्म, संस्कृती व दुसºया धर्माविषयी आदर नक्की वाळगा, देश व समाज हित साध्य करुण भ्रष्टाचार विरहित भारत निर्माण करण्यात योगदान द्यावा़प्रश्न : आपण किती भाषांमध्ये प्रवचनातून समाजप्रबोधन केले आहे ?उत्तर: वृंदावन, काशी, नैमिषारण्य, बद्रीनाथ, मिथिलाधाम, चित्रकूट सारखे देशातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये वृद्ध, गोरगरीबांमध्ये कथा श्रवनाचे कार्य केले आहे़ मराठी, आहीराणी, हिंदी, मारवाड़ी, गुजराती, भोजपुरी, मैथिली अशा १२ बोली भाषेत सातशे पेक्षाअधिक ठिकाणी देश-विदेशात भागवत, शिवकथा, रामकथा घेतल्या आहेत़ कथेच्या माध्यमातुन दिव्यांग, गोरगरीबांची रूग्णसेवा केली जाते़सावरकरांच्या मायभूमीत शिकलोनाशिक जिल्ह्यातील भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी बालाजी मंदिरात १३ वर्षाचा असतांना पहिल्यांदा रामकथा केली होती़ त्यावेळी संत मोरारीबापू, गोविंददेव गिरीजी यांचे मार्गदर्शन लाभले़ तर संस्कृत पठण अवधूत जोशी गुरूजीच्या याच्याकडे पूर्ण केले़देशसेवा करण्याची इच्छा होतीबालवयापासुन स्वातंत्र्यवीर सावरकरांची पे्ररणा लाभल्याने सैन्यात भरर्ती होऊन राष्ट्रसेवेची इच्छा होती़ मात्र संधी न मिळाल्याने धर्मकार्यातुन समाज घडविण्याचे कार्य करीत आहे़ वनस्पतिशास्त्र विषयात बीएससी झाल्यानंतर जगदगुरू पद्मश्री नारायणदेवचार्यजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली़ महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड छत्तीसगढ़, कर्नाटक अशा राज्यात रामकथा, भागवतकथा, देवी भागवत, शिवकथा भजनसंध्या प्रवचन केले़