शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अतिवृष्टीच्या मदतीचा दुसरा टप्पा कधी? बाधित शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST

अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख १ हजार शेतकऱ्यांच्या खरीप व फळपिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय ६ हजार ६९३ शेतकऱ्यांची शेतजमीन ...

अतिवृष्टीने जिल्ह्यातील ४ लाख १ हजार शेतकऱ्यांच्या खरीप व फळपिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय ६ हजार ६९३ शेतकऱ्यांची शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेती खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण कोषातून हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये याप्रमाणे ११ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मागण्यात आला होता. ही संपूर्ण रक्कम शासनाने दिवाळीच्या दोन दिवस आधीच देऊ केली आहे.

दरम्यान, पिकांच्या नुकसानीपोटी २६७ कोटी ५७ लाख ६६ हजार रुपयांची मागणी होती. बहुवार्षिक पिकांसाठी शासनाने वाढीव मदत जाहीर करीत हेक्टरी १८ हजार रुपये तर कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी वाढीव मदत मिळून १० हजार रुपये मदतीची घोषणा केली. यातील १३३ कोटी ६५ लाख रुपये तातडीने दिलेही. मात्र, उर्वरित जवळपास १३४ कोटी रुपये अद्याप प्राप्त झालेले नाहीत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही मदत येण्याची चर्चा होती. मात्र, अजूनही ती आलेली नाही. दरम्यान, येत्या आठवडाभरातच हा निधी उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत मदतनिधी येऊ शकेल

अतिवृष्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अर्धी मदत वाटप करण्यात आली आहे. उर्वरित दुसरा टप्पाही येत्या काही दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता असून, लागलीच त्याचे वाटप करण्यात येईल.

- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी