शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

बारावी निकाल : उस्मानाबादेत मुलीच अव्वल; मात्र निकालाचा टक्का घसरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:26 IST

यावर्षी जिल्ह्याच्या निकाल ८२.७२ टक्के लागला 

ठळक मुद्देगतवर्षीच्या  तुलनेत यंदा ०़९२ टक्क्यांनी निकालात घट झाली प्रत्यक्ष परीक्षेला १५ हजार ६५९ परीक्षार्थी बसले होते

उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल ८२.७२ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या  तुलनेत यंदा ०़९२ टक्क्यांनी निकालात घट झाली आहे़ यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.३८ टक्के आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील १५ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. यामध्ये ८ हजार ७६० मुले तर ६ हजार ९८४ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्ष परीक्षेला १५ हजार ६५९ परीक्षार्थी बसले असता, १२ हजार ९५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७२ टक्के एवढे आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.९२ टक्क्यांनी निकालात घसरण झाली आहे. सर्वाधिक ८६.६२ टक्के निकाल उस्मानाबाद तालुक्याचा लागला आहे. तर भूमच्या निकालाचा आलेख घसरणीला लागला आहे. २०१८ च्या तुलनेत यंदा १.७९ टक्क्यांनी निकाल घटला आहे. जिल्हाभरातील १४२ पैकी सात कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. तर परीक्षेला बसलेल्यापैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या कॉलजची संख्या एक एवढी आहे. शाखानिहाय निकाल पाहता विज्ञान शाखेचे सर्वाधिक ८८.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थीEducationशिक्षण