शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भूम तालुक्यात हुमणीच्या आक्रमणाने ३ हजार हेक्टरवरील ऊस धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 16:54 IST

अत्यल्प पावसामुळे उसाची वाढ खुंटली आसतानाच बदलत्या हवामानामुळे उसावर हुमणीने आक्रमण केले आहे.

भूम (उस्मानाबाद ) : अत्यल्प पावसामुळे उसाची वाढ खुंटली आसतानाच बदलत्या हवामानामुळे उसावर हुमणीने आक्रमण केले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे तीन हजार हेक्टवरील ऊस धोक्यात आला आहे.  

मागील दोन वर्षांत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी पुन्हा उसाच्या पिकाकडे वळले आहेत. भूम तालुक्यात तीन टप्प्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील असा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. असे असतानाच उसाच्या पिकावर लोकरी मावाआणि हुमणी या किडीने आक्रमण केले आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उभा ऊस करपून जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  

फवारणी करूनही उपयोग नाही ३५ एक्कर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. पाण्याअभावी उसाची वाढ खुंटली आहे. असे असतानाच आता हमुणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ऊस पिवळा पडून करपून जात आहे. फवारणी करूनही त्याचा फारसा परिणाम होत नाही, असे शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

हवानाम बदलाचा फटका बदलत्या हवामानाचा फटका ऊस पिकाला बसत आहे. हुमणीसारखी किड नियंत्रणात आणण्यासाठी पाटाद्वारे उसाला पाणी देताना फिप्रानिल हे किटकनाशक सरीमध्ये टाकावे, असे आवाहन कृषी अधिकारी संजीवण दराडे यांनी केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेagricultureशेती