शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
2
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
3
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
4
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
5
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
6
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
7
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
8
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
9
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
10
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
11
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
12
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
13
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
14
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
15
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
16
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
17
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
18
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
19
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
20
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी चिंता नव्हे चिंतन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST

उमरगा : पूर्वीच्या काळात गुरुकुलमधून घेतलेल्या शिक्षणातून भारत देश हा विश्वगुरू पदाला पोहोचला होता. अर्जुनापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अशी ...

उमरगा : पूर्वीच्या काळात गुरुकुलमधून घेतलेल्या शिक्षणातून भारत देश हा विश्वगुरू पदाला पोहोचला होता. अर्जुनापासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत अशी अनेक उदाहरणे आपणाला घेता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्याबाबत चिंता करीत बसण्यापेक्षा भूतकाळाची प्रेरणा घेऊन वर्तमानात चिंतन करावे. अभ्यासात सातत्य ठेवून येणाऱ्या संकटातून मार्ग काढत स्वतःचे भविष्य स्वतः घडवावे, असे प्रतिपादन लातूर रोटरी क्लबचे मेघराज बरबडे यांनी केले.

येथील शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये श्रीगणेश व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानकाळ आणि भविष्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य विजयकुमार पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र शिंदे, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग आदी उपस्थित होते. या विचारमंचावर बाबूराव स्वामी, नितीन होळे, प्रवीण स्वामी, संतराम मुर्जानी, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले. आभार मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी मानले.