शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

By चेतनकुमार धनुरे | Updated: March 21, 2023 18:44 IST

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धाराशिव : केवळ कागदपत्रावर नवे-जुने होणारी प्रक्रिया जिल्हा बँकेने बदललेली आहे. यावर्षी संपूर्ण रक्कम भरुनच ही प्रक्रिया केली जात असून, वसुलीसाठी बँक व सोसायट्यांनी शेतकऱ्यांमागे लावलेला तगादा थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी भाजपकडून देण्यात आला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन हे प्रकरण कानी घातले. धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रत्यक्ष शेतकरी कर्जदारास कर्ज व व्याजाची रक्कम भरूनच कर्ज प्रकरण नवे-जुने करावे, असा जुलुमी नियम यावेळी घातला आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकाएकी एवढी रक्कम शेतकऱ्यांना भरणे अवघड आहे. रक्कम भरुनही कर्ज प्रकरण दाखल केले तर कर्ज मिळेल, याची बँक शाश्वती देत नाही. या विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे-जुने करण्याच्या सूचना बँकेस देण्यात याव्यात, अशी विनंती जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. वसुलीचा तगादा नाही थांबवल्यास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी भाजपा किसान मोर्चा पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम, युवराज नळे, बालाजी गावडे, नवनाथ कांबळे, मोहन खापरे, काका शेळके, संतोष आगलावे व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबादBJPभाजपा