शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

पवनचक्कीवरून राडा; पोलिसांची शेतकऱ्याला मारहाण, तांदुळवाडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:20 IST

या शेतकऱ्याने पवनचक्कीच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असता त्यांना त्यांच्याच शेतातील उसाने मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

वाशी (जि. धाराशिव) : तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्यास पोलिसांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या शेतकऱ्याने पवनचक्कीच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असता त्यांना त्यांच्याच शेतातील उसाने मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

तांदुळवाडी येथील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांच्याच शेजारी झालेल्या दुसऱ्या कंपनीने शेजारी शेतकऱ्यास चांगला मोबदला दिला. तसाच मोबदला मिळण्याची मागणी शेरकर यांनी केली. मात्र, कंपनीने बळाचा प्रयोग केल्याचा आरोप नागरिकांचा आहे. शेरकर यांच्यासोबतच काही स्थानिक सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनाही पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून पोलिस सामान्यांच्या रक्षणासाठी की कंपन्यांच्या हितासाठी, असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसFarmerशेतकरी