शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 17:01 IST

लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली.

धाराशिव : मराठा समाज भाजपाच्या विराेधात कधीच नव्हता. विराेधात असता तर १०५ जागा उगीच निवडून आल्या का? राज्यातील स्थानिक नेत्यांच्या मराठा द्वेषामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय, असे मत मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी मांडले.

नारायणगड येथे हाेणाऱ्या मराठा समाजाच्या महासभेच्या प्रचाररथाच्या उद्घाटनासाठी ते साेमवारी सायंकाळी धाराशिव शहरात आले हाेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी मराठा समाजाने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

जरांगे-पाटील म्हणाले, लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते मराठ्यांचा द्वेष करतात. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना राज्यात तळ ठाेकावा लागताेय. इतक्या सभा घ्याव्या लागताहेत. लाेकसभेच्या प्रचारासाठी इतका वेळ माेदी यांनी महाराष्ट्रासाठी कधी दिला नव्हता. मराठ्यांच्या एकजुटीला घाबरून ही वेळ आली आहे. इथेच मराठे जिंकले आहेत. 

यानंतरही सगेसाेयरे व मराठा-कुणबी एकच असल्याचा आदेश पारित केला नाही तर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने भाजपाला सत्ता दिली. मात्र, याच सत्तेत आमच्या आई-बहिणीचे डाेके फाेडले गेले. गुन्हे नाेंदविणे सुरूच आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभा ताकदीने लढविणार आहाेत. महिनाभरापूर्वीच तशी तयारीही सुरू केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मराठा बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Osmanabadउस्मानाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील