शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

lok sabha election 2019 : नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली तरी उमेदवारीवर अडले घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:15 IST

हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़

- चेतन धनुरे  

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अजूनही संपुष्टात आलेला नाही़ मंगळवारपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु असतानाही इच्छुकांसह राजकीय कार्यकर्त्यांच्याही नजरा मुंबईकडेच लागून आहेत़ युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे

सेनेचे विद्यमान खासदार प्रा़ रवींद्र गायकवाड यांच्याविरोधातील एक गट प्रबळ बनल्याने त्यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध आहे़ त्यामुळे सेनेची उमेदवारी पक्षप्रमुखांनी अद्याप लटकूनच ठेवली आहे़ सातत्याने चकरा मारून झाल्यानंतर आता अंतिम टप्प्यात दोन्ही गटांचे पदाधिकारी मुंबईतच तळ ठोकून आहेत़ सेनेतील या कुरघोड्या पाहून भाजपनेही स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत जोर लावला आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीतही संभ्रमच आहे़ आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह वरिष्ठ पातळीवरुन आहे़ शिवाय, जि़प़ उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्याही नावावर चर्चा घडविली जात आहे़ 

काँग्रेससाठी आग्रहलातूर व उस्मानाबादच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी करण्यात आली आहे़ दरम्यान, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडेल, अशी चिन्हे अजून तरी दिसत नाहीत़ एकंदर, युती व आघाडीचे घोडे उमेदवारीवरुनच अडल्याचे चित्र आजघडीला मतदारसंघात आहे़ उमेदवारीच जाहीर नसल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीला अद्याप गती मिळालेली नाही़  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Osmanabadउस्मानाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना