शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्याच्या लेकीने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 05:49 IST

साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात...

- बालाजी अडसूळकळंब (जि़ उस्मानाबाद) : कडकनाथ घोटाळ्याची झळ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसलेली आहे़ याच घोटाळ्यात फसलेल्या कळंब तालुक्यातील देवळालीतील एका शेतकºयाच्या तोंडून दररोज मरणाची भाषा ऐकणाºया त्याच्या तिसरीतील कन्येने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. धनश्री आश्रूबा बिक्कड असे तिचे नाव आहे. देवळाली जि. प. शाळेत तिसरीच्या वर्गात धनश्री शिकते. शिक्षक मारूती खुडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांना शुभेच्छापत्र लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. धनश्रीने थेट मुख्यमंत्र्यांना शुभेच्छापत्र लिहिले होते. यात कष्टकरी बापाची निसर्ग व व्यवस्थेने कशी झोप उडवली आहे, हे तिने मांडले आहे. हे पत्र मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाले.धनश्रीचे वडील आश्रूबा बिक्कड यांची कडकनाथ घोटाळ्यात फसगत झाली आहे. वडील मरणाची भाषा करीत असल्याने आपणास भीती वाटते, कडकनाथ घोटाळ्यात अडकलेले पैसे मिळवून देण्याची विनंती तिने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़पप्पा टेन्शनमध्ये असतातधनश्री लिहिते, ‘‘साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात. चिडचिड करतात. मम्मीवर रागावतात, माझ्यावरही चिडतात. यापेक्षा मरण बरं म्हणतात़ आमच्या शाळेत पेपर येतो, तो आम्ही वाचतो. यात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या असतात. त्यामुळे लयं, लयं घाबरायला येते.’’ 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी