शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

उमरगा तालुक्यात नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 19:37 IST

नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ७० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़

येणेगूर (उस्मानाबाद ) : नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका ७० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना आज सकाळी उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा शिवारात घडली़

उमरगा तालुक्यातील दाळींब नजीकच्या शास्त्रीनगर तांड्यावर राहणारे सखाराम वसंत राठोड (वय-७०) यांची काळनिंबाळा शिवारात ८३ गुंठे जमीन आहे़ पावसाअभावी शेतातील विहीर कोरडी पडली असून, खरिपापाठोपाठ रबी हंगामातूनही काहीच हाती लागले नाही़ सततच्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सखाराम राठोड यांनी शुक्रवारी पहाटे स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली

घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील, तलाठी विनायक आवारी, गायकवाड, पोहेकॉ विजयानंद साखरे, दिगंबर सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ याबाबत धोंडीराम सखाराम राठोड यांनी मुरूम ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे़

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती