शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

भूम तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:46 IST

नापिकी, डोक्यावरील कर्जाला कंटाळून वडाचीवाडी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी २७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते.

उस्मानाबाद : नापिकी, डोक्यावरील कर्जाला कंटाळून वडाचीवाडी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी २७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते. या शेतकऱ्याचा आज उपचारा दरम्यान जामखेड येथील रूग्णालयात मृत्यू झाला़

भूम तालुक्यातील वडाचीवाडी येथील शेतकरी महादेव भाऊराव माने (५३) यांनी २७ सप्टेंबर रोजी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी जामखेड (जि. अहमदनगर) येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना २ आॅक्टोबर रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे़ त्यांच्या नावावर केवळ १५ गुंठेच जमीन आहे. सावत्र आईच्या नावावरील २० गुंठे जमिनीची गत महिन्यातच विक्री करुन काही प्रमाणात कर्ज वर्ग केले होते. परंतु नापिकीच्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबाद