शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 24, 2023 19:01 IST

या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे.

धाराशिव : अल निनोच्या प्रभावामुळे जलसाठे वेगाने खालावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याची धास्ती जिल्हा प्रशासनाने आतापासून घेतली असून, १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून  १४ कोटी ४५ लाखांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 

या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. या संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी संस्था सरसावल्या आहेत. त्यानुसार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून ९ कोटी ५१ लाख ६६ हजारांचा कृती आराखडा तयार केला आहे, तर नगर विकास विभागाकडून शहरी भागाकरिता ५ कोटी ३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात ग्रामीण भागात टंचाई निवारणासाठी अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला आहे, तर शहरी भागात पाणी पुरवठा योजना कामे, विंधन विहिरी, कूपनलिका घेणे, विंधन विहिरी दुरुस्ती, जनावराकरिता पाणवठे अशी कामे असणार आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादWaterपाणीRainपाऊस