शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निश्चिंत राहा... 'सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 16:33 IST

सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

उस्मानाबाद - खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोलापूर-उस्मानाबादरेल्वेमार्गाचं काम सुरू असून भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या रेल्वेमार्गाची कुठलिही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही दिलेल्या मतांना मी कुठेही कमी पडू देणार असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्याचेही सांगितले.    

सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पात यासाठी कुणी म्हणतंय 1 कोटी, कुणी म्हणतंय 5 कोटी तरतूद केलीय. हे ऐकून मीही थोडा अस्वसथ झालो होतो. पण, मी स्वत: रेल्वेमंत्र्यांकडे गेलो होतो. त्यावेळी, रेल्वेकडून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून एक महिन्यात याबाबत सोलापूर आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे पाठवली जातील, असे सांगण्यात आले. तसेच भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पैशाची तरतूद रेल्वेकडून करुन देण्यात येईल. त्यामुळे 1 कोटी आणि 5 कोटी हा चर्चेचा विषय संपुष्टात आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी मला सांगितले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी निश्चित राहावे, मी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन कशाप्रकारे हा रेल्वे मार्ग आणि रेल्वे स्थानकांचा आराखडा आहे, यासंदर्भात चर्चा करणार आहे. तसेच, या मार्गात जमिनी येणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही, याची मी काळजी घेईन, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

दरम्यान, उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार ओमराजे यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादrailwayरेल्वेOsmanabadउस्मानाबादdelhiदिल्ली