शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धाराशिव जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा; ५ कोटी ६१ लाखांच्या मदतीची मागणी

By सूरज पाचपिंडे  | Updated: May 15, 2023 18:54 IST

धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार ५६४ हेक्टर्सवरील पिके बाधित

धाराशिव : एप्रिलमध्ये सातत्याने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यामध्ये ५ हजार ९३० शेतकऱ्यांचे शेतपिकांचे; तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अहवाल नुकताच तयार केला. यामध्ये ३ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळीने बाधित झाली. भरपाईसाठी प्रशासनाने ५ कोटी ६१ लाखांच्या निधीची मागणी शासनाकडे पाठविली असून, आता त्या मदत निधीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

यंदा मार्च पाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळी, गारपीट झाली. त्यामुळे बागायत व फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले होते. महसूल विभागासह वेगवेगळ्या यंत्रणांनी यासाठी पंचनामे केले. यानंतर अहवाल प्रशासनाने तयार केला. अहवालानुसार जिल्ह्यातील ८५३ हेक्टर २७ आर जिरायत पिकांचे, २ हजार २११ हेक्टर १० आर बागायत पिकांचे, तर ५०० हेक्टर ४३ आर क्षेत्रावरील फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानभरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ५ कोटी ६१ लाख १ हजार १७० रुपयांची मागणी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी