शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

घटसर्पच्या साथीने पशुधन धोक्यात; पाच जणावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:01 IST

तुळजापूर तालुक्यातील देव कुरूळी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनास घटसर्प आजाराची लागण झाली आहे.

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील देव कुरूळी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनास घटसर्प आजाराची लागण झाली आहे. मागील चार दिवसांत पाच जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत.

देव कुरूळी गावातील शेतकरीशेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. त्यामुळेच पशुधनाची संख्याही साडेचार हजाराच्या घरात आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून गावातील पशुधनामध्ये घटसर्पची साथ पसरली आहे. अनेकांच्या जनावरला घटसर्पसदृश्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चार दिवसांमध्ये या आजाराने पाच जनावरे दगावली आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच गावांमध्ये पशुधनासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. असे असतानाही घटसर्प या रोजागाची साथ पसरल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या ओहत. दरम्यान, सध्या पशुचिकित्सालांमध्ये औषधांचा तुटवडा जानवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. 

पशुधन पर्यवेक्षकाची जागा रिक्त देवकुरुळी हे गाव पिंपळा खुर्द येथील पशुवैद्यक दवाखान्यांतर्गत येते. या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाचे पद मंजूर आहे. परंतु, मागील तीन महिन्यांपासून ही जागा रिक्त आहे. एखाद्या आजाराची साथ पसरल्यानंतर शेतकऱ्यांना गैैरसोयीला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन सदरील रिक्त पद तातडीने भरावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती