शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

दुसरं लग्न केल्यावर तरूणीचं अपहरण, पोलिसांनी पहिल्या पतीला धरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 12:48 IST

तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं.

छत्तीसगडच्या टुकराना गावात ८ सप्टेंबरला रात्री उशीरा घरात घुसून एका तरूणीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली. पोलिसांनी केवळ १२ तासात प्रकरणाचा खुलासा केला. तरूणीचं अपहरण करणारा दुसरा कुणी नसून तिचा पहिला पती निघाला. या कृत्यात तरूणीच्या पहिल्या पतीसोबत आणखी चार लोकांचा समावेश होता.

काय आहे भानगड?

दोन महिन्यांपूर्वी २४ वर्षीय मनीषाने अर्जुन नट याच्यासोबतच दुसरं लग्न केलं होतं. ८ सप्टेंबरला रात्री उशीरा एका कारमध्ये काही लोक मनीषाच्या सासरी पोहोचले. तिचे सासरे आणि पतीला त्यांनी मारहाण करत मनीषाला जबरदस्ती कारमध्ये बसवलं. पती आणि सासऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. कुटुंबियांच्या चौकशीच्या आधारावर पोलिसांना समजलं की, तरूणीचा पहिला पती मांगीलाल नट त्याच्या साथीदारांसोबत तिला घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी मांगीलालच्या घरावर  लक्ष ठेवलं. पोलिसांनी पाहून मांगीलाल पळून जात होता. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याने तरूणीचा पत्ता सांगितला. (हे पण वाचा : आधी घरात मारलं अन् मग प्रेत पुरलं; पोलीस ठाण्यावर मोर्चा जाताच खुनाचं रहस्य उलगडलं)

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तरूणीची सुटका केली. त्यानंतर मांगीलालसोबतच नारायण, रामबाबू आणि धीरज यांनाही अटक केली. तसेच अपहरणासाठी वापरलेलं वाहनही ताब्यात घेतलं.

का केलं अपहरण?

तरूणीने आधी मांगीलासोबत लग्न केलं होतं आणि त्यांच्यात वाद होत असल्याने तीन वर्षाआधीच दोघे वेगळे झाले होते. तरूणीने दोन महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं. तरूणीने दुसरं लग्न केल्याने पहिला पती संतापला आणि तिच्यासोबत भांडण करू लागला. पहिल्या भांडणावेळी तरूणीच्या वडिलांनी मांगीलाल याला ३० हजार रूपये दिले होते. तरूणीचं दुसरं लग्न होताच मांगीलाल तरूणीच्या दुसऱ्या पतीकडे आणखी पैशांची मागणी करत होता. ते पैसे न मिळाल्याने त्याने तरूणीचं अपहरण केलं.  पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणmarriageलग्न