शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 09:55 IST

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

नवी दिल्ली : सध्या सायबर क्राइम हे सुसंस्कृत समाजासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन पद्धतींमुळे पोलिसही चक्रावतात. यापूर्वी झारखंडमधील जामतारा आणि हरयाणातील नूह या जिल्ह्यांना देशातील सायबर गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखले जायचे. आता राजस्थानचे भरतपूर आणि उत्तर प्रदेशच्या मथुरा हे जिल्हे सायबर भामट्यांचा नवा अड्डा  म्हणून उदयास आले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (एफसीआरएफ), आयआयटी-कानपूर स्थित एक ना-नफा स्टार्टअप, ‘अ डीप डायव्ह इन सायबर क्राइम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ च्या अहवालानुसार, देशातील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी तब्बल ८० टक्के गुन्हे फक्त १० ठिकाणांहून घडतात. 

यूपीआय, कार्डद्वारेहीऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांच्या ४७.२५ टक्के घटना यूपीआयच्या माध्यमातून घडत आहेत. याशिवाय ११.२७ टक्के घटनांमध्ये सायबर भामट्यांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नावावर तसेच सिम-स्वॅपद्वारे फसवणूक केली जाते.

हॅकिंगद्वारे फसवणूकसर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांबाबत बोलायचे झाले तर सर्वाधिक ७७.४१ टक्के गुन्हे आर्थिक, १२.०२ टक्के गुन्हे ऑनलाइन आणि इंटरनेट मीडियाशी संबंधित आणि १.५७ टक्के गुन्हे हॅकिंगशी संबंधित आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम