शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 09:55 IST

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

नवी दिल्ली : सध्या सायबर क्राइम हे सुसंस्कृत समाजासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन पद्धतींमुळे पोलिसही चक्रावतात. यापूर्वी झारखंडमधील जामतारा आणि हरयाणातील नूह या जिल्ह्यांना देशातील सायबर गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखले जायचे. आता राजस्थानचे भरतपूर आणि उत्तर प्रदेशच्या मथुरा हे जिल्हे सायबर भामट्यांचा नवा अड्डा  म्हणून उदयास आले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (एफसीआरएफ), आयआयटी-कानपूर स्थित एक ना-नफा स्टार्टअप, ‘अ डीप डायव्ह इन सायबर क्राइम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ च्या अहवालानुसार, देशातील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी तब्बल ८० टक्के गुन्हे फक्त १० ठिकाणांहून घडतात. 

यूपीआय, कार्डद्वारेहीऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांच्या ४७.२५ टक्के घटना यूपीआयच्या माध्यमातून घडत आहेत. याशिवाय ११.२७ टक्के घटनांमध्ये सायबर भामट्यांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नावावर तसेच सिम-स्वॅपद्वारे फसवणूक केली जाते.

हॅकिंगद्वारे फसवणूकसर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांबाबत बोलायचे झाले तर सर्वाधिक ७७.४१ टक्के गुन्हे आर्थिक, १२.०२ टक्के गुन्हे ऑनलाइन आणि इंटरनेट मीडियाशी संबंधित आणि १.५७ टक्के गुन्हे हॅकिंगशी संबंधित आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम