शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तुमचा पैसा ढापणारे बसतात तरी कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 09:55 IST

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

नवी दिल्ली : सध्या सायबर क्राइम हे सुसंस्कृत समाजासमोर सर्वांत मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन पद्धतींमुळे पोलिसही चक्रावतात. यापूर्वी झारखंडमधील जामतारा आणि हरयाणातील नूह या जिल्ह्यांना देशातील सायबर गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखले जायचे. आता राजस्थानचे भरतपूर आणि उत्तर प्रदेशच्या मथुरा हे जिल्हे सायबर भामट्यांचा नवा अड्डा  म्हणून उदयास आले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या एका स्टार्टअपने आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे.

फ्युचर क्राइम रिसर्च फाउंडेशन (एफसीआरएफ), आयआयटी-कानपूर स्थित एक ना-नफा स्टार्टअप, ‘अ डीप डायव्ह इन सायबर क्राइम ट्रेंड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ च्या अहवालानुसार, देशातील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी तब्बल ८० टक्के गुन्हे फक्त १० ठिकाणांहून घडतात. 

यूपीआय, कार्डद्वारेहीऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांच्या ४७.२५ टक्के घटना यूपीआयच्या माध्यमातून घडत आहेत. याशिवाय ११.२७ टक्के घटनांमध्ये सायबर भामट्यांकडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नावावर तसेच सिम-स्वॅपद्वारे फसवणूक केली जाते.

हॅकिंगद्वारे फसवणूकसर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांबाबत बोलायचे झाले तर सर्वाधिक ७७.४१ टक्के गुन्हे आर्थिक, १२.०२ टक्के गुन्हे ऑनलाइन आणि इंटरनेट मीडियाशी संबंधित आणि १.५७ टक्के गुन्हे हॅकिंगशी संबंधित आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम