शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आसाममध्ये हिंसाचार भडकला; 7 ट्रक पेटवले, 5 चालकांचा जळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 16:39 IST

Assam News : पोलिसांना डीएनएलए या अतिरेकी संघटनेवर संशय.

गुवाहाटी: संशयित अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील डायंगब्राजवळ सात ट्रक जाळल्या. या घटनेत पाच ट्रक चालकांचा जळून मृत्यू झाला आहे. या घटनेवेळी अतिरेक्यांनी अनेग गोळ्याही झाडल्या. सूचना मिळताच, पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन जळालेल्या ट्रकमधून पाच मृतदेह बाहेर काढले. राजधानी गुवाहाटीपासून सुमारे 200 किमी अंतरावर ही घटना घडली.

आसाम पोलिसांनी सांगितल की, या घटनेमागे दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी (DNLA) या अतिरेकी गटाचा हात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी आसाम रायफल्सची मदत घेतली जात आहे.

आसाम आणि मिझोरामच्या सीमा वादामुळे हिंसाचार

काही दिवसांपूर्वी आसाम आणि मिझोरममधील सीमा वादात 5 पोलिसांसह 6 जण ठार झाले होते. दोन्ही राज्यांतील पोलिस आणि नागरिकांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. पण, जेव्हा प्रकरण वाढलं तेव्हा पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. दरम्यान, गोळीबारही झाला. हिंसाचारानंतर आसाम आणि मिझोराम सीमेवर सीआरपीएफला तैनात करण्यात आलं होतं.

मे महिन्यात 7 डीएनएलएचे अतिरेकी ठार

यापूर्वी मे महिन्यात आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सात डीएनएलए अतिरेकी ठार झाले होते. नागालँडच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम कर्बी आंगलाँग जिल्ह्यात ही चकमक झाली. सुरक्षा दलांना येथे अतिरेकी लपल्याची माहिती मिळाली होती. या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरा 7 बदमाश ठार झाले. यासह, त्याचे दोन साथीदार चकमकीत गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि 4 एके 47 जप्त करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी