शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बेराेजगार पित्याने मुलाचाच घेतला जीव! नाेकरी गेली, भीकही मागितली; अखेर उचलले पाऊल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:45 IST

आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

सांचौर (जालौर) :

आर्थिक तंगीमुळे एका पित्याने ११ महिन्यांच्या मुलाला नर्मदा कालव्यात फेकून ठार मारले. राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सांचौर येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. मुकेश असे क्रूर पित्याचे नाव असून, तो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील नलोधर गावचा रहिवासी आहे. 

आरोपीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. कामधंदा नसल्याने घर चालविणे कठीण झाल्याने त्याने पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट आखला. मुलाला आजी-आजोबांकडे सोडण्याचा बहाणा करून तो पत्नी, मुलाला घेऊन गुजरातहून राजस्थानला आला. सिद्धेश्वर (सांचौर) गावात यात्रेकरूंसाठीच्या भंडाऱ्यात त्याने जेवण केले. पत्नीला खोटे सांगून तो मुलाला घेऊन गेला. काही अंतरावर जाऊन त्याने मुलाला कालव्यात फेकले. सात महिन्यांपूर्वी माझी सुरक्षारक्षकाची नोकरी गेली. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मी भीकही मागितली, असे मुकेशने सांगितले.

२० किमीवर मिळाला चिमुरड्याचा मृतदेहपोलीस मित्र काना राम (वय ४३) यांनी पती-पत्नीला मुलासह पाहिले होते. मात्र, थोड्या वेळाने या जोडप्याकडे मूृल नव्हते. संशय आल्याने त्यांनी सांचौर पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिद्धेश्वरपासून २० कि.मी.वर तेतरोल येथे या मुलाचा मृतदेह आढळून आला. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या