शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाईंदरमध्ये दोन दिवसात दोन तरुणांनी केल्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 18:06 IST

आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्देपहिला मृतदेह रविवारी भाईंदर - नायगाव दरम्यानच्या खाडीवरील रेल्वे पुलावर गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळाला आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव राजेश संतराम यादव (२१) असं आहे. भाजीविक्री करणारा असून दुकानातच तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सोमवारी आढळून आला. 

मीरारोड - भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन दिवसात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या दोन्ही तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले असून आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.पहिला मृतदेह रविवारी भाईंदर - नायगाव दरम्यानच्या खाडीवरील रेल्वे पुलावर गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मिळाला. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव राजेश संतराम यादव (२१) असं आहे. त्याची ओळख पटली असली तरी त्याचे नातलग अजून आलेले नाहीत. तर दुसऱ्या घटनेत मिरारोडच्या रामदेव पॅराडाईसमधील एका दुकानात तरुणाने आत्महत्या केली आहे. तरुणाचे नाव रविराज हरेश खाप (२४) असे आहे. भाजीविक्री करणारा असून दुकानातच तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सोमवारी आढळून आला. दोघांनी आत्महत्या केल्याचे करण अद्यापही स्पष्ट झालेले नसून नवघर पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Suicideआत्महत्याbhayandarभाइंदरPoliceपोलिस