शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

धक्कादायक! पत्नीची पर्स चाेरल्याच्या संशयातून दाेघांना अपहरण करून घरात डांबून ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 14:54 IST

अपहरण करण्यात आलेल्या दाेन जणांच्या नातेवाइकांनी मुंबईतील नागपाडा पाेलिस ठाणे गाठले. पाेलिसांनी तत्काळ तपास करून आराेपी शेख याला अटक केली.

कल्याण : रेल्वे प्रवासात पत्नीची पर्स चाेरीला गेल्याने दाेन सहप्रवाशांवर संशय असल्याने अझर शेख याने त्या दाेन प्रवाशांचे अपहरण करून त्यांना भिवंडीतील घरात डांबून ठेवले. त्या दाेन जणांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. अपहरण करण्यात आलेल्या दाेन जणांच्या नातेवाइकांनी मुंबईतील नागपाडा पाेलिस ठाणे गाठले. पाेलिसांनी तत्काळ तपास करून आराेपी शेख याला अटक केली. डांबून ठेवलेल्या साजिद व सज्जात शेख या दाेन जणांची सुटका केली. हा गुन्हा कल्याण रेल्वे पाेलिसांकडे वर्ग केला असून ते तपास करीत आहेत. 

अझर हा त्याच्या पत्नीसह जयनगरहून मुंबईकडे पवन एक्स्प्रेसने येत हाेता. ताे व त्याची पत्नी ज्या बाेगीतून प्रवास करीत हाेते. त्याच बाेगीत सज्जात आणि साजिद शेख हे दाेघे प्रवास करीत हाेते. अझर याच्या पत्नीची पैसे असलेली पर्स प्रवासात चाेरीस गेली. पर्स साजिद आणि सज्जात या दाेघांनी चाेरी केल्याचा संशय अझरला हाेता. या संशयामुळे त्याने या दाेघांना कल्याण स्थानकात उतरविले. त्या दाेघांना ताे त्याच्या भिवंडी येथील घरी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने दाेघांना घरात दाेन दिवस डांबून ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या घरच्या मंडळींकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. साजिद आणि सज्जात यांचे अपहरण झाल्याने त्यांच्या सुटकेसाठी नातेवाइकांनी मुंबईतील नागपाडा पाेलिसांकडे धाव घेतली. पाेलिसांनी अझरला अटक केली व त्याच्या घरातून साजिद आणि सज्जात या दाेघांची सुटका केली. पाेलिसांनी हा गुन्हा कल्याण रेल्वे पाेलिसांकडे वर्ग केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस