शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धक्कादायक! डोंबिवलीत बॅगेत सापडलेला मृतदेह ठाण्यातील रहिवाश्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:50 IST

कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ...

ठळक मुद्देसापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

कल्याण - गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिनेकडील ५२ चाळ परिसरात एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.विष्णूनगर पोलिसांना याची खबर लागताच ते घटनास्थळी दाखल झाले. सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून ठाण्यातील एका रहिवासी आल्याचे समोर आले आहे. यांची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून डोंबिवलीत टाकण्यात आला.

विष्णूनगर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पांडुरंग पाटील (५६) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते संतोषी माता सोसायटी, A/ 3 , कोपरी ठाणे येथे राहत होते.4 तारखेला पाटील हे नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांच्या घरच्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात उमेश पाटील हे हरवल्याची नोंद केली.पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते डोंबिवली शहरात असल्याचे दिसले. त्यांचा मृतदेह डोंबिवलीत सापडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांनी कोपरी पोलीस ठाण्याला कळवले असता तेथील पोलिसांनी पाटील यांच्या घरच्यांना याची माहिती दिली. घरच्यांना मृतदेहाची ओळख पटली असून मृतदेहाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत.पुढील तपास सुरू असून मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनDeathमृत्यूdombivaliडोंबिवलीthaneठाणेPoliceपोलिस