शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धक्कादायक ! मद्यपी मुलाचा खून करून शव २ दिवस घरातच ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 13:15 IST

एवढ्या टोकाचे पाऊल वडिलांनी का उचलले, या मागचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.

ठळक मुद्देमयताची आई सुमनबाई चव्हाण यांनी वसमत पोलीस ठाण्यात माहिती दिली़

वसमत (जि. हिंगोली) : मुलगा दारू पिऊन घरी आल्याने पित्यासोबत वाद झाला़ यात त्यांनी मुलाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर दोन दिवस शव घरात ठेवले़ मंगळवारी प्रकरण समोर आल्यानंतर मुलाच्या आईच्या तक्रारीवरून निवृत्त शिक्षक पित्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

वसमत येथील माऊली हाऊसिंग सोसायटी भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक उत्तम मिठ्ठू चव्हाण (वय ६६ वर्षे) व त्यांचा मुलगा उमेश उत्तम चव्हाण (३०) या दोघांत २४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास वाद झाला़ वडिलांनी रागाच्या भरात मुलाचा दोरीने गळा अवळून खून केला़ खुनाची घटना घडल्यानंतर शव घरातच राहिले़ मग दुर्गंधी पसरू लागली़ अखेर मंगळवारी सायंकाळी मयताची आई सुमनबाई चव्हाण यांनी वसमत पोलीस ठाण्यात माहिती दिली

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी घटनास्थळी पाहणी केली़ मयताची आई सुमनबाई यांच्या फिर्यादीवरून उत्तम मिठ्ठू चव्हाण यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला़ पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली़ आरोपी पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़. एवढ्या टोकाचे पाऊल वडिलांनी का उचलले, या मागचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद