शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पाऊस पाडण्यासाठी 6 मुलींना विवस्त्र फिरवले, 8 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 08:22 IST

राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुणराजा प्रसन्न होईल आणि या भागात पाऊस पडेल, अशी अंधश्रद्धा आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रशासनानं या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भोपाळ - मध्य प्रदेशच्या दामोह जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून 6 अल्पवयीन मुलींना विवस्त्र करून फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता 6 महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो बालन्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे. दामोह जिल्ह्यातील बनिया नावाच्या गावात 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.  

राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुणराजा प्रसन्न होईल आणि या भागात पाऊस पडेल, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे, पाऊस पडावा यासाठी हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये या अल्पवयीन मुलींना विवस्त्र फिरवत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर लाकडाचा एक दांडा असून त्यावर एक बेडूक बांधलेला होता. 

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं मध्य प्रदेशच्या दामोह जिल्हा प्रशासनानं या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात पाऊस पडण्यासाठी मुलींना विवस्त्र फिरविण्याची प्रथ आहे, असे केल्यास पाऊस पडतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे, मुलींना येथील लोकांनी विवस्त्र फिरलवल्याचे दामोहचे पोलीस अधीक्षक डॉ. आर. टेनीवार यांनी सांगितलं. 

सर्व मुली एकत्र मिरणुकीत निघाल्याप्रमाणं या व्हीडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या मागे महिला गाणी गात जात असल्याचं दिसत आहे. या अल्पवयीन मुलींमध्ये काहींचं वय अवघं पाच वर्षे आहे. ही मिरवणूक गावातील प्रत्येक घरासमोर थांबते आणि ही मुलं त्यांच्याकडून धान्य गोळा करतात. हे धान्य नंतर स्थानिक मंदिरात भंडारा करण्यासाठी दिलं जातं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशRainपाऊस