शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धक्कादायक! वसईत 4 लहान मुलांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:13 IST

लहान मुले अपहरण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची डोकेदुःखी

ठळक मुद्देअलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला.

 

नालासोपारा - वसई तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी पाठोपाठ लहान मुलांचे अपहरणाचे प्रकार थांबता थांबेना झाले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण अधिकच वाढू लागला आहे. तालुक्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी पाठोपाठ आता लहान मुले पळवण्याचे किंवा ठरविण्याचे प्रमाण वाढले झाली आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र,  ते सापडले नसल्याने शेवटी घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन कोणीतरी, कसले तरी आमिष दाखवून मुलांना पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनीअपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.अलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरामधील रस्त्यावरील सिग्नलवर भिका मागण्यांसाठी अशा छोट्या मुलांना प्रचंड मागणी आहे. राज्यातून आलेल्या कमी उत्पन गटातील कुटुंबाच्या मुलांना हमखास पळवून नेण्यात आल्याचे असंख्य प्रकार घडले आहे. एकंदरित मुलं पळवून नेऊन आणि स्वखुशीने गरिबीच्या चटक्यामुळे मुलं विक्रीचा गोरखधंदा म्हणजे पोलिसांना एक आव्हानच ठरले आहे.नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा ओमनगर येथील रोझ अपार्टमेंटमधील गाळा नंबर 3 मध्ये राहणाऱ्या विभागात राहणाऱ्या मनिता अमरजित कौशल (39) यांचा मुलगा अरमान (8) हा मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरातून कोणीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण तो सापडलाच नाही. शेवटी तुळींज पोलीस ठाण्याला जाऊन मुलगा सापडत नसल्याची तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील राम रहीम चाळीच्या बाजूला राहणारे रिंकू उर्फ राजूमिश्रि रामप्यारे शर्मा (39) यांचा मुलगा अनबुरा (13) हा शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूला खेळण्यासाठी गेला होता पण तो अद्यापपर्यंत परतलाच नाही. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण न भेटल्याने शेवटी मंगळवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.विरार पूर्वेकडील चंदनसार येथील आरटीओ ऑफिससमोरील चाळीत रूम नंबर 9 मध्ये राहणाऱ्या दीपा संजय चौधरी (26) यांची मुलगी ईशानी (3.5 वर्ष) ही सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता घराच्या बाहेर खेळत असताना तिला पूस लावून अपहरण केले आहे. घरच्यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तर दुसरीकडे विरार पूर्वेकडील वीर सावरकर रोडवरील साइराज अपार्टमेंटमध्ये रूम नंबर 202 मध्ये राहणाऱ्या संतु कांबळे (48) यांची मुलगी स्नेहा (17) हिचेही आमिष व पूस लावून अपहरण केले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस