शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

धक्कादायक! वसईत 4 लहान मुलांचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 19:13 IST

लहान मुले अपहरण होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांची डोकेदुःखी

ठळक मुद्देअलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला.

 

नालासोपारा - वसई तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी पाठोपाठ लहान मुलांचे अपहरणाचे प्रकार थांबता थांबेना झाले आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण अधिकच वाढू लागला आहे. तालुक्यात वाढत्या चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरी पाठोपाठ आता लहान मुले पळवण्याचे किंवा ठरविण्याचे प्रमाण वाढले झाली आहे. चारही मुलांच्या घरच्यांनी आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र,  ते सापडले नसल्याने शेवटी घरच्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन कोणीतरी, कसले तरी आमिष दाखवून मुलांना पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनीअपहरणाचे गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध घेत असून अपहरण झालेल्या चारही मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.अलीकडे वयोगट 1 ते 10 या मुलांना चोरून नेण्याचे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरामधील रस्त्यावरील सिग्नलवर भिका मागण्यांसाठी अशा छोट्या मुलांना प्रचंड मागणी आहे. राज्यातून आलेल्या कमी उत्पन गटातील कुटुंबाच्या मुलांना हमखास पळवून नेण्यात आल्याचे असंख्य प्रकार घडले आहे. एकंदरित मुलं पळवून नेऊन आणि स्वखुशीने गरिबीच्या चटक्यामुळे मुलं विक्रीचा गोरखधंदा म्हणजे पोलिसांना एक आव्हानच ठरले आहे.नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा ओमनगर येथील रोझ अपार्टमेंटमधील गाळा नंबर 3 मध्ये राहणाऱ्या विभागात राहणाऱ्या मनिता अमरजित कौशल (39) यांचा मुलगा अरमान (8) हा मंगळवारी सकाळी 8 ते दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरातून कोणीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण तो सापडलाच नाही. शेवटी तुळींज पोलीस ठाण्याला जाऊन मुलगा सापडत नसल्याची तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन परिसरातील राम रहीम चाळीच्या बाजूला राहणारे रिंकू उर्फ राजूमिश्रि रामप्यारे शर्मा (39) यांचा मुलगा अनबुरा (13) हा शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजूला खेळण्यासाठी गेला होता पण तो अद्यापपर्यंत परतलाच नाही. घरच्यांनी त्याला भरपूर शोधले पण न भेटल्याने शेवटी मंगळवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.विरार पूर्वेकडील चंदनसार येथील आरटीओ ऑफिससमोरील चाळीत रूम नंबर 9 मध्ये राहणाऱ्या दीपा संजय चौधरी (26) यांची मुलगी ईशानी (3.5 वर्ष) ही सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता घराच्या बाहेर खेळत असताना तिला पूस लावून अपहरण केले आहे. घरच्यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तर दुसरीकडे विरार पूर्वेकडील वीर सावरकर रोडवरील साइराज अपार्टमेंटमध्ये रूम नंबर 202 मध्ये राहणाऱ्या संतु कांबळे (48) यांची मुलगी स्नेहा (17) हिचेही आमिष व पूस लावून अपहरण केले आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिस