शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

"माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीच नाही"; संतापलेल्या बॉयफ्रेंडने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:27 IST

जंगलात तीन दिवसांपूर्वी एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात जाळल्याच्या प्रकरणामागचं गूढ उकललं आहे.

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रांची पोलिसांनी मांडर येथील हातमा जंगलात तीन दिवसांपूर्वी एका मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात जाळल्याच्या प्रकरणामागचं गूढ उकललं आहे. मुलीच्या प्रियकरानेच हे केल्याचं समोर आलं आहे. मुलीचं लग्न ठरल्याचा राग आल्याने आरोपीने 2 फेब्रुवारी रोजी मुलीला जंगलात बोलावून तिची हत्या केली. 3 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. रांची पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे.

ग्रामीण एसपी मनीष टोप्पो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडर पोलिसांनी आरोपी प्रियकर अवनीश कुमारला अटक केली आहे. पोलिसांच्या टीमने हत्येमध्ये वापरलेले सामान देखील जप्त केलं आहे. एसपी म्हणाले की, हातमा जंगलात एका मुलीचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना गावकऱ्यांकडून मिळाली. डीएसपी यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या टीमने या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

मुलीचा मोबाईल 2 फेब्रुवारीपासून बंद होता. मुलीचे कॉल डिटेल्स मिळवले असता, आरोपीसोबत झालेल्या तिच्या शेवटच्या संभाषणाची माहिती मिळाली. आरोपीच्या चौकशीत हा खुलासा झाला. कसून चौकशी केल्यानंतर आरोपी अवनीशने हत्येचं रहस्य उघड केलं. मुलीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं त्याने सांगितलं. मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवलं होतं. 

मुलीने घरच्यांना विरोध केला नाही. तसेच त्याला देखील याबाबत माहिती दिली नाही. मुलीचं लग्न झाल्याचं समजताच अवनीशने मुलीला 2 फेब्रुवारीला भेटायला बोलावून जंगलात नेलं. तिने त्याने तिची गळा आवळून हत्या केली. दुसऱ्या दिवशी 3 फेब्रुवारी रोजी तो पुन्हा घटनास्थळी पोहोचला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळला आणि फरार झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी