शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

भाओजींना मेहुणीचं लग्न होणं आवडलं नाही, जीवे मारण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:38 IST

Crime News : तरूणी लक्ष्मी सैनीने सांगितलं की, ती मनोज सैनीला बालपणापासून ओळखत होती. 3 महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंध सुरू होते. नुकतीच मे महिन्यात परिवाराने त्यांचा साखरपुडा केला.

Rajasthan : राजस्थानच्या चुरू जिल्ह्याच्या सरदारशहर भागात एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीच्या साखरपुड्यानंतर तिच्या लग्नाची तारीख जवळ आली तर तिच्या भाओजींना हे आवडलं नाही. तरूणीचा आरोप आहे की, तिच्या दोन भाओजींनी तिच्या लग्नात आडकाठी घातली. यामुळे तिला घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज करावं लागलं. आता ते तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तरूणी तिच्या पतीसोबत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

तरूणी लक्ष्मी सैनीने सांगितलं की, ती मनोज सैनीला बालपणापासून ओळखत होती. 3 महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंध सुरू होते. नुकतीच मे महिन्यात परिवाराने त्यांचा साखरपुडा केला. लग्नाची तारीख जवळ येत असताना तिच्या भाओजींनी लग्नात आडकाठी घातली. लक्ष्मीने सांगितलं की, भाओजींनी तिच्या आई-वडिलांना भडकवलं ज्यामुळे तिचा साखरपुडा मोडण्याच्या स्थितीवर आला.

मात्र, लक्ष्मीला मनोजसोबत लग्न करायचं होतं. तिने कुटुंबियांना हे सांगितलं. पण कुटुंबिय सुद्धा लग्न मोडण्यावर अडून बसले. अशात 6 जून रोजी लक्ष्मी मनोजसोबत पळून गेली आणि गाझियाबादला पोहोचली. इथे त्यांनी आधी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. त्यानंतर कोर्टात लग्न केलं.

लक्ष्मीनुसार दोघांच्याही लग्नाची सूचना कुटुंबियांना मिळाली तर ते सगळे नाराज झाले. लक्ष्मीचा आरोप आहे की, तिचे दोन्ही भाओजी तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. धमकीनंतर लक्ष्मी मनोजसोबत एसपीच्या ऑफिसमध्ये गेली आणि दोघांनी सुरक्षेची मागणी केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी