शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाओजींना मेहुणीचं लग्न होणं आवडलं नाही, जीवे मारण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:38 IST

Crime News : तरूणी लक्ष्मी सैनीने सांगितलं की, ती मनोज सैनीला बालपणापासून ओळखत होती. 3 महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंध सुरू होते. नुकतीच मे महिन्यात परिवाराने त्यांचा साखरपुडा केला.

Rajasthan : राजस्थानच्या चुरू जिल्ह्याच्या सरदारशहर भागात एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीच्या साखरपुड्यानंतर तिच्या लग्नाची तारीख जवळ आली तर तिच्या भाओजींना हे आवडलं नाही. तरूणीचा आरोप आहे की, तिच्या दोन भाओजींनी तिच्या लग्नात आडकाठी घातली. यामुळे तिला घरातून पळून जाऊन लव्ह मॅरेज करावं लागलं. आता ते तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तरूणी तिच्या पतीसोबत पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

तरूणी लक्ष्मी सैनीने सांगितलं की, ती मनोज सैनीला बालपणापासून ओळखत होती. 3 महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंध सुरू होते. नुकतीच मे महिन्यात परिवाराने त्यांचा साखरपुडा केला. लग्नाची तारीख जवळ येत असताना तिच्या भाओजींनी लग्नात आडकाठी घातली. लक्ष्मीने सांगितलं की, भाओजींनी तिच्या आई-वडिलांना भडकवलं ज्यामुळे तिचा साखरपुडा मोडण्याच्या स्थितीवर आला.

मात्र, लक्ष्मीला मनोजसोबत लग्न करायचं होतं. तिने कुटुंबियांना हे सांगितलं. पण कुटुंबिय सुद्धा लग्न मोडण्यावर अडून बसले. अशात 6 जून रोजी लक्ष्मी मनोजसोबत पळून गेली आणि गाझियाबादला पोहोचली. इथे त्यांनी आधी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. त्यानंतर कोर्टात लग्न केलं.

लक्ष्मीनुसार दोघांच्याही लग्नाची सूचना कुटुंबियांना मिळाली तर ते सगळे नाराज झाले. लक्ष्मीचा आरोप आहे की, तिचे दोन्ही भाओजी तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. धमकीनंतर लक्ष्मी मनोजसोबत एसपीच्या ऑफिसमध्ये गेली आणि दोघांनी सुरक्षेची मागणी केली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी