शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पोलीस माने मला त्रास द्यायचा, गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 11:41 IST

सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. वर्षभर आम्ही न्यायासाठी राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले. सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.

चौहान यांच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही पोलीस अधिकारी माझ्या पतीला सतत त्रास देत होते. ‘तुम्ही मोठे व्यावसायिक आहात त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे, अन्यथा तुम्हाला खोट्या आरोपात अडकवेन,’ अशी धमकी डीसीपी पठाण तसेच माने व आढाव यांच्याकडून दिली जात होती. मला सुनील माने वेळी अवेळी फोन करून माझा मानसिक छळ करायचा, तर पठाण व आढाव हे माझ्या नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवेन, पत्नीवर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी द्यायचे. पत्नीला पैसे आणायला सांग, असेही रात्री त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. घर विका, दागिने विका; पण आम्हाला पैसे आणून द्या, असे म्हणत आमचे खच्चीकरण केले. आम्हाला घरातून बाहेर पडण्याची मुलांना बाहेर पाठविण्याची भीती वाटायची. रक्षणासाठी असलेलेच भक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न समोर होता. 

...म्हणून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव

  • आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तात्कालिक गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे २०२० साली याबाबत तक्रार केली. 
  • कोणीच माझ्या मदतीला आले नाही. त्यामुळे आम्ही अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने अंधेरी कोर्टात जाण्याचा सल्ला देत न्याय न मिळाल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा दिली. त्यानंतर अंबोली पोलिसांनी आमची तक्रार दाखल केली, असे चौहान म्हणाल्या.
टॅग्स :Policeपोलिस