शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुलगा झाला नाही म्हणून सासरच्यांकडून छळ; सुनेने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:13 IST

मृत महिलेचं नाव सुरेखा देसले असं नाव आहे. 

ठळक मुद्दे दोन्ही मुली झाल्यानंतर मुलगा झाला नाही म्हणून दिला जाणारा त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. . पोलिसांनी मृत महिलेच्या पती शरद देसलेसह सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ (ब), ३०६, ३२३, ४३८ (अ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अद्याप पोलिसांचा तपास सुरु असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

ठाणे - तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या २५ वर्षीय विवाहित महिलेने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणार छळ आणि दोन्ही मुली झाल्यानंतर मुलगा झाला नाही म्हणून दिला जाणारा त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. मृत महिलेचं नाव सुरेखा देसले असं नाव आहे. 

सुरेखाचं मे  २०१६ मध्ये शरद देसलेशी लग्न झालं होतं. शरद आणि सुरेखा सहापूर तालुक्यातील खानिवली गावात राहत होती. त्यानंतर सासरची मंडळी तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. मात्र, तो त्रास सहन करून तिने २०१७ साली एका मुलीला आणि जानेवारी २०१९ मध्ये पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मात्र दोन्ही मुली झाल्याने सासरच्या मंडळींनी तिला मुलगा न झाल्याने छळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला सुरेखा कंटाळली होती. नंतर गेल्या शनिवारी सुरेखाच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई - वडिलांना फोन करून बेपत्ता झाली असल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. मात्र, रात्रीच्या सुमारास सुरेखाचा मृतदेह गावातील एका विहिरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मृत महिलेच्या पती शरद देसलेसह सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३०४ (ब), ३०६, ३२३, ४३८ (अ), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप पोलिसांचा तपास सुरु असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Suicideआत्महत्याdowryहुंडाPoliceपोलिस