शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत भांडणाच्या रागातून महिलेने केली चार वर्षांच्या चिमुरड्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 02:33 IST

न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.

मुंबई : नातेवाइकांशी असलेल्या भांडणाच्या रागातून एका महिलेने त्यांच्या चार वर्षीय मुलाची हत्या केली. सहार परिसरात बुधवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी मधू गाडे (४०) या महिलेला अटक केली आहे.

अंधेरी पूर्वच्या संतोषी माता चाळीत अमोल कदम (३२) हे पत्नी जयश्री (२८) आणि मुलगा श्रेयस (४) यांच्यासोबत राहत होते. श्रेयस सोमवारी रात्री घराबाहेरून अचानक गायब झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. तेथेच राहणाऱ्या गाडेच्या घरात ते मुलाला शोधायला गेले. त्या वेळी पाण्याने भरलेल्या बादलीत डोक्याची बाजू खाली करून बुडवून ठेवलेला श्रेयसचा मृतदेह त्यांना सापडला. तिने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने तिला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.माळ्यावर नेऊन आवळला गळागाडेच्या चौकशीमध्ये कदम कुटुंबाशी भांडण झाल्यामुळे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. याच रागातून घराबाहेर एकट्या खेळणाºया श्रेयसला तिने घरी बोलावले आणि गळा दाबून त्याचे तोंड पाण्याच्या बादलीत बुडवून त्याची हत्या केल्याचे तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस