शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शस्त्र बाळगणाऱ्या दोन उत्तर भारतीयांना अटक; २ पिस्तूल, ४ मॅगझीन, २० काडतुसं  हस्तगत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 19:45 IST

वनराई पोलीस ठाण्याने केली कारवाई  

मुंबई - वनराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास राम मंदिर रेल्वे स्थानकजवळून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी विजय साहू (वय - २९) आणि उत्कर्ष श्रीवास्तव (वय - २२) या दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मीरा रोड येथील काशिमीरात राहणारा विजय हा रिक्षा चालक असून त्याची काही दिवसांपूर्वी उत्कर्षसोबत मैत्री झाली होती. कानपुरहुन उत्कर्ष हा दोन महिन्यांपूर्वी मुंबईत कामानिमित्त आला होता असं पोलीस तपासात त्याने सांगितलं अशी माहिती ज्योत्स्ना रसम यांनी दिली. हॉटेलमध्ये राहत असताना उत्कर्षची विजयसोबत ओळख झाली. दोघांनी नंतर बेकायदा शस्त्र विकण्याचा धंदा सुरु केला होता. या दोघांना राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांनी पकडले त्यावेळी त्यांच्याकडे २ देशी पिस्तूल, ४ मॅगझीन, २० काडतुसं  सापडली. वनराई पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम ३ -२५ अन्वये बेकायदा शस्त्र  बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईArrestअटकPoliceपोलिस