शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या तरूणाने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 18:37 IST

इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता.

जुगारात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकजण भीकेला लागले तर अनेकांनी आपलं जीवन संपवलं. अशीच एक घटना इंदुरमधून समोर आली आहे. इंदुरच्या एरोड्रम पोलीस स्टेशन परिसरातील सांवरिया नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो सट्टा हरला होता. तो एमपीईबीमध्ये कार्यरत होता. त्याचं लग्न तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं. 

पोलिसांना मृताच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की, ऑनलाइन सट्टेत हरलेल्या पैशांमुळे मृतक तणावात होता. त्याबाबत त्याने पत्नी आणि एका मित्राला व्हॉट्सअॅपवर मेसेजही पाठवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक दिव्यांशु मेहता एमपीईबीमध्ये सीसीआय पदावर कार्यरत होता. त्याच्या मित्राने सांगितलं की, पहिल्यांदा दिव्यांशु ७० हजार रूपये हरला होता. त्यानंतर पुन्हा तो तेवढेच रूपये सट्ट्यात हरला होता. ज्यामुळे तो तणावात होता.

३ महिन्यापूर्वीच त्याने प्रेम विवाह केला होता. सध्या मृत्यूमागे कोणताही कौटुंबीक तणाव समोर आलेला नाही. पण त्याच्या एका मित्रानुसार, ऑनलाइन सट्टा खेळत असल्याने आणि त्यात पैसे गमवाल्याने तो तणावात होता. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेतली असून चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी