शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

उल्हासनगरात रक्षाबंधनाच्या दिवशी तरुणाची हत्या, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 22:01 IST

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची तिघांनी निर्घृण हत्या केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

 शहरातील खेमानी परिसरात राहणारा चंद्रकांत (चंदू) मोरे कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. रक्षाबंधनाची सुटी असल्यामुळे चंदू हा खेमानी येथे चायनीज खाऊन येतो, असे चुलत भाऊ मुकेश याला सांगून घरा बाहेर पडला. रात्री साडेआठच्या सुमारास विकी व कर्तारसिंग या दोन मित्रांसोबत खेमानीला गेल्यानंतर, सार्वजनिक ठिकाणी हे तिघेजण लघुशंका करत होते. त्यावेळी काही तरुणांनी त्यांना हटकले. यावेळी त्यांच्यात  शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही गट निघून गेले. मात्र, काही वेळात दुसऱ्या गटाने चंदुला गाठत धारधार चाकुने पोटावर वार करून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंदूला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चंदूवर उपचार सुरू असताना, प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस