शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:03 IST

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती.

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील नामलीमध्ये गेल्या ४ जुलैला घरात मृत आढळून आलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. महिलेच्या पतीने तिची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीचा फोन सतत बिझी येत असल्याने तिची हत्या केल्याचं पतीने सांगितलं. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होता आणि यातच त्याने तिची हत्या केली.

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पतीची चौकशी केल्यावर त्याने सांगितलं की, तो शेतात गेला होता. सकाळी जेव्हा घरी परतला तेव्हा पत्नी उठली नाही. तेव्हा त्याने पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : धक्कादायक! लग्नासाठी मागे लागली होती प्रेयसी, प्रियकराने दिलं नदीत ढकलून)

मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला. रिपोर्टमधून समोर आलं की, मृत महिला आरतीची गळा आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तर तिचा पती रणजीत याची भूमिका संशयास्पद वाटली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा मान्य केला.

आरोपी पती रणजीतने सांगितलं की, त्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन २०१४ मध्ये आरतीसोबत  प्रेमविवाह केला होता. त्याला ४ वर्षाची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे.  पण काही दिवसांपासून पत्नीचा फोन सतत व्यस्त येत होता. त्यामुळे त्याला वाटलं की, पत्नी दुसऱ्या कुणासोबत बोलत आहे. चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी