शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हाहाकार! आईने पोटच्या तीन मुलाने दिले विष अन् नंतर स्वतःही केले प्राशन

By पूनम अपराज | Updated: December 21, 2020 18:26 IST

Crime News : तेथे दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर मुलांची आई आणि मोठ्या भावाला गंभीर अवस्थेत लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यास हलवण्यात आले.

ठळक मुद्देशहर कोतवाली परिसरातील मोहल्ला घूरामऊ बंगल्यात राहणाऱ्या मनोज कश्यपची तीस वर्षांची पत्नी नीतू रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास १३ वर्षांचा मुलगा नितीन, चार वर्षांचा लवली आणि तीन वर्षाचा शुभ यांची अचानक तब्येत बिघडली.

रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील घूरामऊ बंगला परिसरात एका महिलेने आपल्या तीन मुलांना विष दिले आणि नंतर स्वतःही विष घेतले. नंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर मुलांची आई आणि मोठ्या भावाला गंभीर अवस्थेत लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यास हलवण्यात आले. या घटनेमागे घरगुती कलह असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शहर कोतवाली परिसरातील मोहल्ला घूरामऊ बंगल्यात राहणाऱ्या मनोज कश्यपची तीस वर्षांची पत्नी नीतू रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास १३ वर्षांचा मुलगा नितीन, चार वर्षांचा लवली आणि तीन वर्षाचा शुभ यांची अचानक तब्येत बिघडली. या सर्वांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिथे लवली आणि शुभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर नीतू आणि नितीन यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात हलविण्यास सांगितले आहे. असे म्हणतात की घरगुती कलहामुळे नीतूने तिच्या तीन मुलांना विष दिले आणि नंतर स्वत: प्रश्न केले.तिघांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर घरातील इतर सदस्यांना कळले. यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मनोज शहरातील लालबागजवळ दुकानात काम करतो. तो म्हणतो की, जेव्हा त्याला माहिती मिळाली तेव्हा तो मालकाच्या गाडीने घरी पोचला. जेथे त्याची पत्नी आणि  मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची होती. जिल्हा रुग्णालयात नेले. तेथे दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा लखनऊ येथे दाखल करण्यात आला आहे. या दोघांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. प्रभारी निरीक्षक गिरीशचंद्र अग्रिहोत्री सांगतात की मनोजची दोन मुले लवली आणि शुभ यांचा मृत्यू घुरमऊ बंगल्यात झाला, तर त्यांची पत्नी नीतू आणि मोठा मुलगा नितीन यांना लखनऊला पाठवण्यात आले आहे. लखनऊच्या रूग्णांसह कुटुंबातील इतर सदस्यही गेले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.सीओ म्हणाले, त्या महिलेने मुलांना विष देऊन स्वतः केले प्राशन 

सीओ सिटी पियुष कुमार सिंह यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोतवाली शहरातील घूरामऊ बंगल्यातील एका महिलेने स्वतःला आणि तिन्ही मुलांना विष दिले. या चौघांनाही गंभीर जखमी अवस्थेत महिलेच्या पतीने जिल्हा रुग्णालयात आणले. जिथे दोन मुलांचा मृत्यू झाला. या महिलेचा आणि तिच्या मोठ्या मुलाला लखनऊ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सर्वजण हादरले

जिल्हा रुग्णालयात मनोजची प्रकृती पाहून लोकांचे अश्रू रोखू शकले नाहीत. दोन्ही मुलांचे मृतदेह आपत्कालीन विभागात पडले होते. डॉक्टरांच्या वतीने मुलांना मृत घोषित केल्यानंतर वडील ओक्शाबोक्शी रडत होते. त्यांचा शोक पाहून प्रत्येकजण हादरले. वडील एका मृत पुत्राजवळ येऊन त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होते. वडील पूर्णपणे संवेदनशील झाले होते. ज्या वडिलांचे दोन मुलं या जगातून निघून गेले आहेत, त्या वडिलांची काय स्थिती झाली असेल हे सांगण्याची गरज नाही. वडिलांच्या वेदना शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही. संपूर्ण कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लोक सांत्वन देण्यात मग्न होते.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल