शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हरवलेली महिला सोशल मीडिया, मेघवाडी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकामुळे सुखरूप घरी परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 21:00 IST

Missing Case : आतापर्यंत २४१ नागरिकांना शोधण्यात मिळाले यश

मुंबई- मानसिकदृष्ट्या अक्षम मुलगी काल सायंकाळ पासून जोगेश्वरी हद्दीतून हरवल्या होती. सोशल मीडिया, मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी संजय पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या ताई सुखरूप चार तासातच सुखरूप घरी परतल्या.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळे आणि सोशल मीडियाचा प्रभावी व सकारत्मक उपयोग करून आजवर आपण हरवलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी यशस्वी शोधमोहीम राबवून २४१ नागरिकांना शोधण्यासाठी यशस्वी झालो. जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते, पोलिस मित्र शिवाजी खैरनार यांनी लोकमतला ही माहिती दिली.एखादी व्यक्ती हरवल्याची महिती मिळताच खैरनार हे फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा तसेच गणपती मंडळ,ब्लड डोनेशन ग्रुप आणि त्यांच्या इतर वॉटस अप ग्रुपवर पोस्ट टाकतात.त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीचा शोध लवकर घेण्यात यश येते अशी माहिती त्यांनी दिली.

मेघवाडी पोलीस स्टेशन निर्भया पथकाचे पी एस आय अश्विनी मोरे, चालक दादासाहेब दमदाडे आणि स्थानिक नागरिक मयेकर यांनी सदर मुलीला पोलीस स्टेशनला आणलें होते. महिला कॉन्स्टेबल ज्योती चाटे व आदेश पाटील यांनी हरवलेली मुलगी घरी सुखरूप परतल्याची माहिती दिली.

यावेळी या आपली मुलगी सुखरूप सापडल्याबद्धल तिच्या कुटुंबीयांनी मेघवाडी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाचे तसेच सर्व पोलीस अधिकारी  व शिवाजी खैरनार यांचे खास आभार मानले.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबई